Educational evaluation info 9

Evalution
९.कसोट्या लक्षणे व प्रकार

१.चांगल्या कसोट्याचे लक्षणे किंवा प्रकार :
१.विश्वसनीयता.
२.वस्तुनिष्ठाता.
३.सप्रमाणता.
४.उपयुक्तता.

२.कसोट्याची विश्वसनिता व ती पडताळण्याची पध्दती:
कसोट्याची विश्वसनिताप: ज्या कसोटीच्या साह्याने प्राविण्याचे तंतोतंत मापन होते व तोच मोजमाप वारंवार केले असता त्यात फारसा फरक पडत नाही त्याला विश्वसनीयता.
कसोट्याची विश्वसनिता पडताळण्याची पध्दती:
१.एकाच कसोटी दोन वेळा देणे.सहसंबंध गुणांक +०.९५ असावा.
२.दोन समांतर कसोट्याचा वापर .
३.एकाच कसोटीचे दोन समान भाग पडणे.

३.कसोटीच्या विश्वसनीयतेवर परिणाम करणारे घटक :
१.अंतर्गत घटक :
१.कसोटीत प्रश्नाची संख्या अधिक असावी .
२.कसोटी व्याक्तीभेद लक्षात घेऊन तयार करावी .
३.प्रश्न निसंदिग्द असावे.
४.प्रश्न समान घटकावर व समान उद्दिष्टावर आधारित असावे.

२.कसोट्याची विश्वसनिता व ती पडताळण्याची पध्दती:
कसोट्याची विश्वसनिताप: ज्या कसोटीच्या साह्याने प्राविण्याचे तंतोतंत मापन होते व तोच मोजमाप वारंवार केले असता त्यात फारसा फरक पडत नाही त्याला विश्वसनीयता.
कसोट्याची विश्वसनिता पडताळण्याची पध्दती:
१.एकाच कसोटी दोन वेळा देणे.सहसंबंध गुणांक +०.९५ असावा.
२.दोन समांतर कसोट्याचा वापर .
३.एकाच कसोटीचे दोन समान भाग पडणे.

३.कसोटीच्या विश्वसनीयतेवर परिणाम करणारे घटक :
१.अंतर्गत घटक :
१.कसोटीत प्रश्नाची संख्या अधिक असावी .
२.कसोटी व्याक्तीभेद लक्षात घेऊन तयार करावी .
३.प्रश्न निसंदिग्द असावे.
४.प्रश्न समान घटकावर व समान उद्दिष्टावर आधारित असावे.

२.बाह्य घटक :
१.वातावरण निर्मिती .
२.परीक्षेची वेळ: परीक्षा सकाळी घेणे.
३.परीक्षा घेण्याच्या नियोजित वेळात पेपर घेणे.
४.मानसिक स्थिती .

४.कसोटीची वस्तुनिष्ठता व तिच्यावर परिणाम करणारे घटक :
कसोटीची वस्तुनिष्ठता: परीक्षक बदलला तरीही विद्यार्थांना एखाद्या कसोटीत मिळणाऱ्या गुणावर वाईट परिणाम होत नाही त्यास कसोटीची वस्तुनिष्ठता म्हणतात.
कसोटीची वस्तुनिष्ठतावर परिणाम करणारे घटक :

१.वस्तुनिष्ठ प्रश्नाचे प्रमाण अधिक असावे.
२.प्रश्नांची भाषा निसंदिग्द असावी.
३.योग्य प्रकारे गुणदान करावे.

५.कसोटीची सप्रमाणता व सप्रमाणता हे चांगल्या कसोटीचे लक्षण आहे.
कसोटीची सप्रमाणता: कसोटीतून ज्या गोष्टीचे मापन करायचे त्यात गोष्टीचे मापन होत असेल तर ती कसोटी सप्रमाण आहे.
कसोटीची सप्रमानता हे चांगल्या कसोटीचे लक्षण आहे:
१.आशयागत सप्रमाणता.
२.भविष्य कथनात्मक सप्रमाणता.
३.समवर्ती सप्रमाणता.
४.वृत्यात्मक व मनोवृत्ती सप्रमाणता .
६.सप्रमाणतेवर परिणाम करणारे घटक :
१.प्रश्नाची क्लिष्ट भाषा .
२.परीक्षेचे माध्यम :-मराठी ,इंग्रजी .
३.निकृष्ट दर्जाचे प्रश्न .
५.अनिश्चित प्रश्न .
६.वेळेची मर्यादा .
७.संदिग्द सूचना.
८.उद्दिष्टाचे असंतुलित प्रमाण .
७.कसोटीची उपयुक्तता:
कोणत्याही कसोटीचा वापर सहजतेने करता येणे त्यास कसोटीची उपयुक्तता म्हणतात.
८.कसोटी व त्याचे प्रकार :
कसोटी : व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या क्षमताची परीक्षा म्हणजे कसोटी होय.
कसोट्याची प्रकार :
१.बुद्धिमापन कसोट्या .
२.शालेय विषयातील प्राविण्य कसोट्या .
३.नैदानिक कसोट्या.
४.विशेष क्षमता कसोट्या.
५.भविष्य कथनात्मक कसोट्या.
९.प्राविण्य कसोटी व ती तयार करतांना लक्षात घ्यावाचे मुद्दे :
प्राविण्य कसोटी: वूद्यार्थांने विशिष्ट विषयाचे ज्ञान कितीपद संपादन केले आहे. हे पाहण्यासाठी प्राविण्य कसोटी वापरतात.
प्राविण्य कसोटी तयार करतांना लक्षात घ्यावाचे मुद्दे :
१.विद्यार्थांना काय येते आणि कितपद येते हे पाहण्यासाठी .
२.प्रा .कसोटीत नैदानिक कसोटी पेक्षा अधिक आशय भागावर प्रश्न काढावे लागतात.
३.प्रा .पुरेसा भाग शिकवून संपविल्यावर त्यावर विद्यार्थाने किती प्राविण्य संपादन केले हे पाहण्यासाठी वापरतात.
४.प्रा.कसोटी सोडण्यासाठी दिला जाणारा वेळ काटेकोरपणे पाळला जावे.
१०.नैदानिक कसोटी व ती तयार करतांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी:
नैदानिक कसोटी : विद्यार्थांना दोषाचा शोध घेण्यासाठी ज्या साधनांचा व कसोटीचा वापर केला जातो त्यास नैदानिक कसोटी म्हणतात.
नैदानिक कसोटी तयार करतांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी:
१.विद्यार्थांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी वापरतात.
२.विद्यार्थांना वर्ग अध्यापन करतांना निदान करावे लागते.
३.विद्यार्थांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घ्यावे लागतात त्यासाठी मर्यादीत भागावर प्रश्न तयार करावे लागतात.
४.विद्यार्थांच्या समस्याचे निदान होईपर्यंत उपाय योजना करावी म्हणजे उपचारात्मक अध्यापन करावे.
११.उपचारात्मक अध्यापन :
उपचारात्मक अध्यापन करतांना शिक्षकांची भूमिका डॉक्टरची आहे.जसा.डॉक्टर आपल्याकडे येणाऱ्या रोग्यांना सारखे औषध देत नाही तर त्याचा आजार जाणून योग्य ते औषध देतो .त्या प्रमाणे विद्यार्थात सुध्दा अनेक अडचणी असतात .त्या वेगवेगळ्या आहे. त्या जाणून घेऊन सोडवणे यास उपचारात्मक अध्यापन म्हणतात.
१२.इयत्ता १ ली च्या विद्यार्थी बेरीज करतांना हातचा घेतांना चुका करतो . त्यासाठी त्याच्या चूका दुरुस्त करण्यासाठी नैदानिक कसोटी तयार करा.
१. ३८ + १९ = ४१७ विद्यार्थांने आलेले उत्तर जसेच्या तसे लिहिले आहे.
२.२७ +१२ = ४९ विद्यार्थांने हातचा नसतांना ही एक अंक जास्त घेतला.
३.४८ + २९ = ६७ विद्यार्थी हातचा घेण्यास विसरला आहे.
रिरिडिंग